मी गेली १५ वर्ष वकिली व्यवसायात असून सतत आजुबाजूला घडणाऱ्या घटनांचा प्रभाव जीवनात पडत असतो. त्या काही अनुभवांना, प्रसंगांना शब्दरूप देण्याचा प्रयत्न मी केलाय. मराठी आवडती आणि जवळची असल्याने मराठीतच खूप काही लिहावं आणि मराठीत लोकांनी वाचावं! माझ्या बाबांमूळे मला वाचनाची ओढ लागली. व्यवसायात बिझी असल्यानं लिहिण्यासाठी वेळ मिळत नव्हता. लोककडाऊनमुळे पुन्हा वाचन लिखाणाकडे मन वळलं. आणि माझं काही लिखाण आपल्यासाठी सादर करत आहे. माझ्या तीन कादंबऱ्या मी एकापाठोपाठ-एक प्रकाशित करत आहे.
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा